अभियांत्रिकी शाखेला केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी बोर्डाच्या परीक्षेचे गुण निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत मुदत आहे. मात्र, तोपर्यंत पुनर्मूल्यांकनाचे निकाल विद्यार्थ्यांना…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी उत्कृष्ठ यश संपादन केले…
बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी नव्वदच्या पुढे गेली असतानाच पुणे विभागातील निकालाच्या टक्केवारीनेही पहिल्यांदाच टक्केवारीची नव्वदी ओलांडली आहे.
बारावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागातील ५ जिल्ह्य़ांचा निकाल ९०.९८ टक्के लागला. बीड जिल्ह्य़ातील विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक ९२.३६ टक्के आहे. नेहमीप्रमाणे…