scorecardresearch

बारावी अर्ज भरण्यास मुदतवाढ

फेब्रुवारी-मार्च, २०१५मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी (बारावी) अर्ज भरण्याची १४ ऑक्टोबरची मुदत मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली आहे.

बारावीचा १५ ऑक्टोबरचा पेपर २० ऑक्टोबर रोजी होणार

मतदानाच्या दिवशी राज्यमंडळाची शिक्षणशास्त्र आणि इंग्रजी साहित्य या विषयांची बारावीची परीक्षा होती. ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

दहावी, बारावीच्या ऑक्टोबरची परीक्षा एक दिवसाआड घेण्याचे धोरण रद्द

या वर्षी या परीक्षा २६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा ११ ऑक्टोबपर्यंत, तर बारावीची परीक्षा १८ ऑक्टोबपर्यंत चालणार आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसमोरनवा पेच

मुळातच उशिरा जाहीर झालेला बारावीचा निकाल, अभियांत्रिकी प्रवेशाची नवी पद्धत या सगळ्याचा ताण कमीच होता म्हणून की काय राज्यातील अभियांत्रिकी…

बारावीच्या विद्यार्थ्यांसमोर नवा पेच

अभियांत्रिकी शाखेला केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी बोर्डाच्या परीक्षेचे गुण निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत मुदत आहे. मात्र, तोपर्यंत पुनर्मूल्यांकनाचे निकाल विद्यार्थ्यांना…

‘ऑटिझम’ग्रस्त आदित्यच्या जिद्दीची कहाणी!

‘ऑटिझम’ग्रस्त आदित्य पराडकर या विद्यार्थ्यांने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळवून अशा मुलांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे

बारावी निकाल : गुणवत्तेत शहरी भागाची आघाडी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी उत्कृष्ठ यश संपादन केले…

पुणे विभागाच्या निकालानेही टक्केवारीची नव्वदी ओलांडली

बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी नव्वदच्या पुढे गेली असतानाच पुणे विभागातील निकालाच्या टक्केवारीनेही पहिल्यांदाच टक्केवारीची नव्वदी ओलांडली आहे.

बारावी निकालाचा टक्का वधारला

बारावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागातील ५ जिल्ह्य़ांचा निकाल ९०.९८ टक्के लागला. बीड जिल्ह्य़ातील विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक ९२.३६ टक्के आहे. नेहमीप्रमाणे…

बारावीचा विक्रमी निकाल; ९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

राज्यात बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

दहावी, बारावीच्या मॉडेल उत्तरपत्रिका जाहीर करण्याची मागणी

दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींबरोबर राज्यमंडळाने त्यांच्या मॉडेल उत्तरपत्रिकाही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या