scorecardresearch

INDIA Alliance
जागावाटपावरील नाराजीनाट्यानंतर अखेर ‘इंडिया’ आघाडी एकत्र; पण पुढे काय?

मागील काही दिवसांपासून जागावाटपावरून सुरू असलेल्या नाराजी नाट्यानंतर हे नेते एकत्र व्यासपीठावर आल्याने आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

loksatta lalkilla bjp and opposition key issues in lok sabha elections campaigns
लालकिल्ला : कोणते मुद्दे हाती घेऊ ? प्रीमियम स्टोरी

रामाची लाट आगामी लोकसभा निवडणुकीत फारसा लाभ मिळवून देणार नाही असे भाजपला वाटू लागले असावे. अन्यथा ‘सीएए’कडे भाजप वळला नसता.

india alliance leaders announced slogan modi sarkar chale Jao in shivaji park
‘मोदी सरकार चले जाव’ ; ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांचा मुंबईत एल्गार, विरोधकांच्या प्रचाराचे बिगूल

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या सभेत आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.

uddhav thackeray
“माझ्या देशाचं नाव बदलण्याचा प्रयत्न”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “हुकूमशाह कितीही मोठा असला तरी…” प्रीमियम स्टोरी

उद्धव ठाकरे म्हणाले, एका व्यक्तीवरून देशाची ओळख होता कामा नये. कोणी कितीही मोठा असला तरी माझा देश त्याच्यापेक्षा मोठा आहे.

Rahul Gandhi and India Alliance Banners remove from shivaji park
9 Photos
इंडिया आघाडीच्या सभेआधीच शिवाजी पार्क परिसरातील सर्व बॅनर हटविले

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज होत असून छत्रपती शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे.…

rahul gandhi and mamata banerjee
तृणमूल काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा करताच काँग्रेसची उघड नाराजी; मोठा नेता म्हणाला, “कोणतीही एकतर्फी…”

गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा चालू होती. काँग्रेस पक्षाला तृणमूल पक्ष अवघ्या…

mamata banerjee
लोकसभेसाठी तृणमूलकडून सर्व ४२ जागांवर उमेदवारांची घोषणा! पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी संपुष्टात?

पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. येथे तृणमूल काँग्रेसने लोकसभेच्या सर्व ४२ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

nagpur, communist party of india, bhalchandra kango, Criticizes PM Modi, Adani, Ambani, National Secretary, bjp, india alliance,
पंतप्रधान मोदी अदानी – अंबानींच्या सेवेत! भाकपचे भालचंद्र कांगो म्हणाले, देशाचे नेतृत्व चुकीच्या दिशेने…

नोटबंदीत नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहून देशात १५३ लोकांचा मृत्यू झाला परंतु त्यांच्याबद्दल एक शब्दही पंतप्रधानांनी काढला नाही. असे भालचंद्र…

supporters parties leaders gather for grand alliance jan vishwas maharally in bihar
‘इंडिया’ आघाडीचे शक्तिप्रदर्शन; बिहारमधील ‘जन विश्वास महा रॅली’मध्ये घटक पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती

यावेळी झालेल्या विशाल ‘जन विश्वास महा रॅली’मध्ये ‘इंडिया’ आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे.

sanajy raut
इंडिया आघाडी सत्तेत आल्यास नेतृत्व कोणाकडे? उद्धव ठाकरेंचं नाव घेत संजय राऊत म्हणाले; “आम्ही…”

भारतीय जनता पक्ष हा चोरांचा पक्ष आहे. तो चोरबाजार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

pm modi targets india alliance during his tamil nadu and kerala visit
‘इंडिया’ला पराभवाची खात्री! पंतप्रधान मोदींची केरळ, तमिळनाडू दौऱ्यात विरोधकांवर टीका

‘यूपीए’च्या काळात तमिळनाडूला जितका निधी मिळाला होता, त्याच्यापेक्षा जास्त निधी गेल्या १० वर्षांमध्ये आम्ही दिला आहे असा दावा त्यांनी केला.

Sharad pawar challeng to Pm modi on ajit pawar
‘राष्ट्रवादीने सिंचन, बँक घोटाळा केला ना? मग चौकशी करा’, मोदींना आव्हान देताना अजित पवारांची कोंडी

भारताची लोकशाही संविधानावर आधारित असून मागच्या १० वर्षात लोकशाहीवर हल्ला होत आहे. आगामी निवडणुकीत मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांना मतदार योग्य…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×