“मोदींनी संविधान बदललं, तर त्याला जबाबदार कोण असेल?” असा सवालही पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला.
इंडिया आघाडीची नुकतीच नवी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बसपाला आघाडीत घेण्याबाबत चर्चा झाली होती
सामाजिक न्यायाला केंद्रस्थानी ठेवून विरोधक बिहारमध्ये लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जेडीयूच्या नेत्यांकडून नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत. त्यांच्याकडे समन्वयकाचे पद द्यावे, अशी भूमिका घेतली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीची दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक पार पडली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे विरोधी पक्षांच्या इंडीया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. परंतु,…
काँग्रेसने तृणमूल काँग्रेसचा प्रस्ताव याआधीच फेटाळलेला आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीच संयोजकपदासाठी निवड व्हावी यासाठी संयुक्त जनता दल (जदयू) पक्षाकडून इंडिया आघाडीवर दबाव टाकला जात आहे.
राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील येत्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे चित्र धुसर झाले आहे.
शरद पवार म्हणाले, निवडणूक लढण्यासाठी अनेक पक्ष एकत्र येतात तेव्हा प्रत्येकाची स्वतःची वेगळी मागणी असते. यावर मार्ग काढून पुढे जाणं…
भाजपला कोणी अडवूच शकत नाही, असे वातावरण असूनसुद्धा हे कसे शक्य आहे? त्यासाठी लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला कोणती रणनीती आखावी…
तृणमूल काँग्रेसला युतीच करायची नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाईट वाटेल, असे कोणतेही काम ममता बॅनर्जी करणार नाहीत, असे अधीर…