इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होण्यावरून चर्चा सुरू आहे. त्या सर्व चर्चांदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची भेट…
भाजप-शिंदे गट आणि अजित पवार यांच्या महायुती आणि काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील इंडिया आघाडीत प्रत्येक पक्षांकडून…
गेल्या दोन दशकांत नितीश यांनी कधी भाजपला तर कधी, लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला साथ दिली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या १३९ व्या वर्धापन दिनानिमित्त बंगळुरू येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत भाष्य…
इंडिया आघाडीच्या जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसेनेने ४८ पैकी २३ जागांवर दावा केला आहे.
वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याबाबत काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा घेऊन भाजपाला आव्हान देण्याची इंडी आघाडीची तयारी असल्याचं सांगितलं जात आहे.
जागा वाटप विसरून सगळ्यांनी मोदींविरोधात एकत्र यायला हवं, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल (२५ डिसेंबर) नागपुरात…
उत्तर प्रदेशमध्ये जिंकायचे असेल, तर त्या पारंपरिक मतदारांपेक्षा अन्य मतदारांपर्यंतही पोहोचावे लागेल, असे बसपाच्या नेत्यांना वाटते.
प्रत्येक कार्यकर्त्यांने ५०० मतदार गोळा करण्याची जबाबदारी स्वीकारावी. यासाठी प्रसंगी मत विकत घ्यावे लागेल तरी चालेल, असे आंबेडकर म्हणाले.
पंतप्रधानपदासाठी इंडिया आघाडीत खरगेंच्या नावाचा विचार सुरू झाल्यापासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज असल्याचं बोललं जात आहे.
गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत आगामी वाटचालीवर चर्चा करण्यात आली.