मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. या उपोषणामुळे त्यांची तब्येत खूप खालावली आहे.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवरील अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ बुधवारी इचलकरंजी बंदला सकाळपासून सुरुवात झाली.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मध्यस्थी केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, यावेळी आरक्षण मिळालं नाही तर मी समाजाचं वाटोळे केलं असं होईल. त्यापेक्षा मला असंच उपोषण करून…
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची मनधरणी केली. परंतु, राज्य सरकारच्या शिष्टाईला यश आलं…
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी…
“फोडाफोडीशिवाय ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी काय केलं?” असा सवालही शरद पवारांनी विचारला आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
आज सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांशी चर्चा करायला उपोषण स्थळी आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना…
जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवरून विरोधक आणि सत्ताधारी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले आहेत.