स्वत:ला स्वच्छ चारित्र्याचे, पारदर्शक समजतात. मग सिंचन घोटाळय़ाचा पुरावा असूनही सत्तेवर का राहिलात? राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, मग त्यांच्याबरोबरच्या सत्तेला…
साखर कामगारांची पगारवाढ व सेवाशर्तीबाबत निर्णय घेण्यासाठी त्रिपक्षीय समिती गठित न करण्याबरोबर साखर कामगारांच्या मागण्यांची उपेक्षा केल्याबद्दल सर्वत्र साखर कामगारांमध्ये…
मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अशक्य अशा अटी घातल्यामुळे अडचण निर्माण झाली असली,तरी जातीयवादी शक्तींशी लढायचे असल्याने आघाडी व्हायला हवी, असे…
शासकीय सेवकांच्या सेवानिवृत्तीप्रमाणे राजकारणातही सेवानिवृत्ती हवी असून, भारताची तरूणांचा देश म्हणून असलेली ओळख पाहता सत्तेची सर्व सूत्रे आता तरूणांच्या हातीच…
उरमोडी योजनेचे पाणी माण तालुक्याच्या अंगणात आले असून, या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचा साक्षीदार होताना मला हजारो माणदेशी डोळय़ांमध्ये आनंदाश्रू दिसत असल्याचे…