खेलो इंडिया च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जी क्रीडा संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला त्याचे परिणाम आशियाई स्पर्धेत दिसत…
मत्स्य ६००० ही सबमर्सिबल आहे; जी माणसांसह समुद्राच्या खाली सहा हजार मीटरपर्यंत जाऊ शकते. चेन्नईमधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी’ने…
देश २०४७ पर्यंत विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना सरकारविरोधात अशा प्रकारच्या प्रस्तावाची गरजच नव्हती असा दावा रिजिजू यांनी केला.
विधि व न्याय खात्याचा पदभार काढून पृथ्वी विज्ञान या विभागाचा पदभार सोपविण्यात आल्याने रिजिजू यांचे पंख कापले गेले आहेत.
अर्जुन राम मेघवाल यांची खासदारकीची तिसरी टर्म असून सामान्य नेते अशी ओळख मेघवाल यांनी तयार केली आहे. संसदीय कार्य राज्यमंत्री…
न्यायपालिकेच्या विरोधात सतत मतप्रदर्शन व्यक्त करीत न्याययंत्रणेबद्दल संशय निर्माण करणारे किरेन रिजिजू यांच्याकडील विधि खाते काढून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी…
मोदी सरकारने मंत्रिमंडळ रचनेत मोठा बदल केला आहे. यानुसार किरेन रिजिजू यांना केंद्रीय कायदेमंत्रीपदावरून हटवण्यात आलं आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या वाहनाला अपघात झाला आहे.
किरेन रिजिजू म्हणाले होते की, “काही निवृत्त न्यायाधीश भारतविरोधी टोळ्यांचा भाग झाले आहेत.”
न्यायालयांमध्ये खटले निकाली काढण्याचा वेग वाढला असला तरी अधिक खटले दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
“केंद्रीय विधीमंत्री काहीही बोलून पळ काढू शकत नाही, त्यांना आता पुरावा द्यावा लागेल.”, काँग्रेस नेते जयराम रमेश आणि कपिल सिबल…
“कार्यकर्ते झालेले हे निवृत्त न्यायमूर्ती न्यायपालिकेला सरकारविरोधात…”