scorecardresearch

घरच्या बियाण्यातून ९० कोटींची बचत!

जिल्ह्य़ातील ८३ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे कंपन्यांकडून घेण्याचे टाळून घरगुती बियाणे वापरले. यामुळे शेतकऱ्यांची सुमारे ९० कोटी रुपयांची बचत झाली.…

उमरग्यामध्ये रक्ताचा तुटवडा; लातूर, सोलापूरला धावाधाव

उमरगा तालुक्यातील शासकीय रुग्णालयांत सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. उमरगा शहरात शंभरहून अधिक रुग्णालयांमध्ये दररोज सरासरी २० ते ३०…

‘लातूर पॅटर्न’च्या नावाखाली आता होतेय खुलेआम लूट!

शिक्षणक्षेत्रात लौकिकप्राप्त ठरलेल्या ‘लातूर पॅटर्न’ला आता मात्र या पॅटर्नच्या नावाखाली अलिकडे सर्रास होत असलेल्या लुटीमुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे!…

शिरीष देशमुख मराठवाडय़ात पहिला

वैद्यकीय पूर्वपरीक्षेत रिलायन्स लातूर पॅटर्न संचालित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी शिरीष बाळासाहेब देशमुख २००पकी १९६ गुण घेऊन राज्यात…

शहर बसवाहतुकीच्या ‘नमनालाच घडभर..’!

विलासराव देशमुख यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने मोठा गाजावाजा करून शहर बसवाहतूक सेवेचा थाटामाटात प्रारंभ झाला. मात्र, सुरुवातीपासूनच नकटीच्या…

उस्मानाबादकरांची होरपळ

मागील आठवडाभरात पडलेला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा…

तब्बल ७११ कामांच्या मोजमाप पुस्तिका गायब!

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील कार्यालयातील लहान-मोठय़ा अशा तब्बल ७११ मोजमाप पुस्तिका गायब आहेत! या मोजमाप पुस्तिका आणून देण्यासाठी चक्क जाहीर…

लातूर जिल्हा बँकेत सत्ताधाऱ्यांना १७ जागा

लातूर जिल्हा सहकारी बँकेवर अनभिषिक्त साम्राज्य गाजवणाऱ्या देशमुख गटाला हादरे देत भाजपचे रमेश कराड व धर्मपाल देवशेट्टे यांनी विजय मिळवला.…

उसाचे पैसे न दिल्याबाबत मनसेची ‘पन्नगेश्वर’वर धडक

पन्नगेश्वर साखर कारखान्याला मार्च महिन्यात दिलेल्या उसाचे पैसे अजून न दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून साखर…

अवकाळीचा कहर; लातूरकरांना फटका

मे महिन्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने लातूरकरांना त्रस्त केले. मंगळवारी सायंकाळी पाचपासूनच सोसायटय़ाचा वारा सुरू झाला. त्यामुळे विजेच्या तारा…

जाणिवांचा दुष्काळ हटवण्याची गरज – पंकजा मुंडे

महाराष्ट्रावर निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळाचे मोठे संकट आहे. अनेक ठिकाणी फिरताना आपल्याला जाणिवांच्या भावनांचा दुष्काळही मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे.

संबंधित बातम्या