scorecardresearch

Pune, Sinhagad road , MNGL, fire, pipe leakage
पुणे : सिंहगड रस्त्यावर एमएनजीएल गॅस वाहिनीतून गळती होत लागली होती आग

घटनेची माहिती अग्निशमन दलाने एमएनजीएलच्या तंत्रज्ञांना दिली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

Radhanagari dam kolhapur
राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश; कोल्हापूरकरांनी टाकला सुटकेचा निःश्वास

कोल्हापूरमध्ये राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आज (२९ डिसेंबर) दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी जलसंपदा विभागाला यश आले आहे.

गळतीमुळे जि.प. सत्तेत राष्ट्रवादीला फटका

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हय़ात राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीचा फटका पक्षाला जिल्हा परिषदेच्या सत्तेतही काही प्रमाणात बसला आहे. सत्तेच्या जवळपास पोहोचणारे संख्याबळ…

आरोग्य केंद्रांच्या ४६ प्रसूतिगृहांना गळती

कराड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील ४६ प्रसूतिगृहांना गळती लागली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कोरबू यांनी…

उरणमध्ये जलवाहिन्यांच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

उरण शहरसह तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायती व औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याची पातळी घटली असूून अवघा दीड महिना पाणी…

राज्यात वीजचोरी-गळतीचे प्रमाण वाढले

सरत्या वर्षांत राज्यातील १४ परिमंडळांमध्ये वीजचोरीत नांदेड अव्वल असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे परिमंडळात वीजचोरीचे सर्वात कमी प्रमाण आहे.…

जलवाहिनीच्या गळतीने कोल्हापूर ‘टँकर’वर

संगम चित्रमंदिराजवळील मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीचे काढण्याचे काम गतीने सुरू असले तरी ते पूर्ण होण्यास आणखी तीन दिवस लागणार आहेत.

जिल्हाधिकारी, पाटबंधारे कार्यालयांवर दगडफेक

वाशी तालुक्यातील हातोला साठवण तलावाच्या निकृष्ट कामास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह…

पिंपरी-चिंचवडमध्ये ४० टक्के पाण्याची गळती व चोरी

शहरातील ३० ते ४० टक्के पाण्याची गळती व चोरी होत असल्याची कबुली देत पाणीचोरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी…

वाडय़ातील शासकीय कार्यालयांमध्ये ठिबक सिंचन…

तालुक्याच्या मुख्यालयस्थळी असणाऱ्या पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलीस वसाहत, ग्रामीण रुग्णालय आदी इमारतींची देखभालीअभावी दुर्दशा झाली असून सार्वजनिक बांधकाम खात्

जलवाहिनीच्या गळतीने कोल्हापुरात पाण्यासाठी धावाधाव

पाणीटंचाईच्या झळांमुळे करवीर नगरीत दुष्काळग्रस्तांसारखी परिस्थिती उद्भवली आहे. पाण्याचा ठणठणाट कायम राहिल्याने कडक उन्हात नागरिकांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे.

नेतिवली शुद्धीकरण प्रकल्पास गळती

डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागाला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने नेतिवली टेकडीवर जलशुद्धीकरणाचे एक केंद्र राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून बांधले…

संबंधित बातम्या