scorecardresearch

येडियुरप्पांमुळेच भाजप बहुमतापासून दूर

भाजपची नौका येडियुरप्पांमुळे नाही, तर शासनशून्यतेमुळे बुडाली, असा युक्तिवाद 'शासनशून्यतेची शिक्षा' या अग्रलेखात (९ मे) आहे. भाजपने शासनशून्यता दाखवली हे…

हेसुद्धा नाकारायचे?

६ एप्रिलच्या पुरवणीतील डॉ. किशोर अतनूरकर यांनी लिहिलेल्या ‘मुलगा हवा’ च्या कहाण्या खरोखरच अस्वस्थ करून गेल्या. जात-धर्म, शैक्षणिक-आíथक-सामाजिक स्तर अशा…

pratikriya@expressindia.com

हिरे- मोत्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्रीकांत लागू यांचे नुकतेच निधन झाले. हिरे-मोत्यांचे व्यापारी असूनही नुसते व्यवसायातच मग्न न राहता सामाजिक जाणीवाही…

निर्बुद्ध ठेवीदारांना शिक्षा कोणती?

दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून गंडवणाऱ्या व्यक्तींच्या- आर्थिक संस्थांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करून या व्यवहारात फसलेल्या ठेवीदारांना त्यांचे पसे…

श्याम फडकेंचा अनुल्लेख

कमलाकर नाडकर्णी यांचा बालनाटय़ावरील लेख आणि त्यावरील मिलिंद बल्लाळ यांची प्रतिक्रिया वाचली. सुधाताई करमरकर यांनी श्याम फडके यांचे ‘गणपतिबाप्पा मोरया’…

सुपुत्र गेला, पुढे काय?

अखेर आपल्या थंड, शांत, संयमी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मौन सोडले. पण या वेळीही नेहमी प्रमाणे खूप उशीर झाला होता. सरबजित…

व्यक्तिपूजा नव्हे, कदर

‘पुरे झाली व्यक्तिपूजा’ हे पत्र (लोकमानस, २५ एप्रिल) वाचले. यातील चुकीच्या मुद्दय़ांमुळे ते पटणे अशक्य आहे. उघडय़ा डोळ्यांनी जर पाहिले…

आमदारांची ठोकशाही निषेधार्ह

पूर्वीच्या जमान्यातले दत्ता पाटील, गणपतराव देशमुख, कृष्णराव धुळप यांच्यासारखे मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून सायकलवरून किंवा पायी फिरणारे अभ्यासू आमदार कुठे आणि आताचे…

शिवरायांच्या शिस्तीचे ‘स्मारक’ कधी होणार?

‘गडकिल्ल्यांच्या दुर्दशेला धोरण नव्हे, निसर्ग जबाबदार’ आणि ‘शिवराय स्मारकासाठी जागा सापडली’ या दोन्ही बातम्या (लोकसत्ता, २९ मार्च) वाचून वाटले की…

वास्तुप्रतिसाद : पदाधिकाऱ्यांची मनमानी व सभासदांची डोकेदुखी

‘वास्तुरंग’ मध्ये (१६ फेब्रुवारी) शरद भाटे यांचा लेख माहितीपूर्ण व सत्य परिस्थिती कथन करणारा आहे. परंतु यात फक्त पदाधिकाऱ्यांची बाजू…

दुष्काळातील जनावरांना कोकणचा आधार मिळेल?

आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुष्काळाने वैरणचारा व पाण्याचे संकट आले असताना मराठवाडय़ातले शेतकरी पाण्याविना आपली जनावरे वाऱ्यावर सोडत आहेत.. अशा वेळी…

दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय हवे

सध्या पश्चिम महाराष्ट्रावर मोठय़ा प्रमाणात दुष्काळाचे सावट आहे. याकरिता केंद्र सरकारने १०० कोटी रुपये मदत निधी दिला आहे, तरीही जनतेचा…

संबंधित बातम्या