scorecardresearch

Sheshrao mohite lokrang article Kiran Gurav's baluchya avasthantarachi diary
आदले । आत्ताचे: एका पिढीच्या अवस्थांतराची नोंद

किरण गुरव यांचा ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ हा केवळ तीन दीर्घकथांचा संग्रह. ज्यास २०२१चा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला.

UNESCO-Creative-Cities-Network-Kozhikode-Gwalior
केरळचे कोझिकोड ठरले भारताचे पहिले ‘साहित्यिक शहर’; युनेस्कोकडून शहरांना कलेचा दर्जा कसा देण्यात येतो? प्रीमियम स्टोरी

युनेस्कोची सर्जनशील शहरांची साखळी म्हणजे काय? भारतातील इतर कोणती शहरे या सूचीमध्ये आहेत? या साखळीतील सूचीत समावेश होणे म्हणजे नेमके…

yuhan force , Norwegian Nobel Prize in Literature to Euan Foss
नॉर्वेच्या युआन फोस यांना साहित्याचे नोबेल

नॉर्वेमधील लेखक युआन फोस यांना यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. स्टॉकहोम येथे गुरुवारी स्विडिश अकादमीने यासंबंधी घोषणा केली.

Vikhe Patil Literary Award
विखे पाटील साहित्य पुरस्काराची ३३ वर्षं, श्रमाचा आणि मातीचा गंध लाभलेल्या साहित्याचा गौरव

गेल्या ३३ वर्षांपासून नारळी पौर्णिमेला म्हणजे ‘पद्मश्री’ विखे पाटील यांच्या जयंतीदिवशी प्रवरा परिसरात छोटंसं साहित्य संमेलनच भरतं. राज्य पातळीवरचे सहा…

noted marathi poet namdeo dhondo mahanor edited speech parts delivered in first jal sahitya sammelan in nagpur
पाणी योजनांमध्ये महाराष्ट्रातील लोकजीवनाचा, सहजीवनाचा विचार व्हावा…

२००२ मध्ये नागपूर येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनातील ना. धों. महानोर यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित सारांश

Special News on Mahanor
मातीतून उगवलेल्या चैतन्यमाळा, कवितेची मेंदी गोंदून आभाळी गेल्या….!

पाखरांच्या पंखात विसावलेल्या चिंब पावसाच्या थेंबांवर काळ्या मातीचे गर्द जांभळी झेले पांघरून शब्दांनी लगडलेल्या कवितेच्या बनात मनसोक्त विहरणारे महानोर आता…

Anna Bhau Sathe
जात-वर्ग जाणिवेचा क्रांतिकारी साहित्यिक : अण्णा भाऊ साठे

अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्याविरोधात लढण्यासाठी उद्युक्त करणे हेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे उद्दिष्ट होते. त्यांच्या साहित्याने महाराष्ट्रात घडवून…

anant kadam
वसई: लेखक अनंत कदम यांचे निधन

‘त्रांगडे’, ‘विद्यापीठ’ ‘कॅन्सर’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या साहित्य कृतींची निर्मिती करणारे प्रतिभावान लेखक अनंत कदम यांचे गुरुवारी रात्री वसईत निधन…

lokrang 8
दखल: निवडक साहित्यिकांविषयी..

अभिजात आणि लोकप्रिय’ हे डॉ. विनायक गंधे यांचे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील काही निवडक नामवंत साहित्यिक आणि त्यांच्या कलाकृतींचा घेतलेला…

vilas more
जळगाव: विलास मोरेंची पांढरे हत्ती काळे दात उत्कृष्ट कादंबरी

एरंडोल येथील साहित्यिक विलास मोरे यांना त्यांच्या पांढरे हत्ती काळे दात या कादंबरीला पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे वा. म.…

poem equality
गोंदिया : स्वातंत्र्यानंतरही समतेची कविता लिहावी लागणे देशाचं दुर्दैव; ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशींनी व्यक्त केली खंत

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळापर्यंत अजूनही साहित्यिकांना समतेच्या कविता लिहाव्या लागतात हे देशाचं फार मोठे दुर्दैव आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.…

संबंधित बातम्या