scorecardresearch

असेही एक साहित्य संमेलन!

‘माझा पुरस्कार’, ‘असेही एक नाटय़ संमेलन’, ‘एकत्र कुटुंब – सुखी कुटुंब संमेलन’, ज्येष्ठ रंगकर्मीचे ‘भेटी लागे जीवा’ संमेलन असे आगळे…

माझ्या कामात कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती – द. भि.

मराठीतील लाखो वाचकांनी व माझ्या विद्यार्थ्यांनी माझे पोषण केले. माझ्या हातून जे काही काम झाले, ते केवळ साहित्यावरील प्रेमामुळेच झाले,…

पळसे वाचनालयाचे साहित्य पुरस्कार जाहीर

तालुक्यातील पळसे ग्रामविकास मंडळ संचलित सार्वजनिक वाचनालय आणि नाशिक ग्रामीण साहित्य चळवळ यांच्या वतीने उत्कृष्ट साहित्यासाठी देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार…

वपुंचे निवडक साहित्य आता इंग्रजीमध्ये

व. पु. काळे यांचे निवडक साहित्य अनुवादाच्या माध्यमातून आता इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. बडोदा येथील विक्रांत पांडे यांनी वपुंच्या काही…

‘विज्ञान, साहित्य, कला क्षेत्रातील व्यक्तीला विधान परिषदेवर घ्यावे’

विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित १२ जागा भरण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी दरम्यान सूत्र निश्चित झाल्याचे समोर आल्यानंतर या जागा भरताना घटनाकारांना अपेक्षित होते…

स्मरण : नेहरूंमधील साहित्यिक!

यंदाच्या २७ मे रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त नेहरूंमधील लेखक…

सगळेच पट्टीचे वाचक

गेली शंभर अधिक वर्षे आपण वाचनसंस्कृती आकसण्याच्या बिनबुडाच्या वांझोटय़ा चर्चा ऐकून किटलो असू. ‘हल्लीची पिढी वाचत नाही

मराठी ई-साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ना. धों. महानोर

‘युनिक फीचर्स’च्या वतीने आयोजित ‘मराठी ई-साहित्य संमेलना’चे अध्यक्षस्थान यंदा ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर भूषवणार…

साहित्यकृतीशी प्रामाणिक राहिले पाहिजे- विश्वास पाटील

वाचकांच्या नजरेतून केसभरही चूक निसटून जात नसल्याचे भान ठेवत साहित्यिकांनी जबाबदारीने लेखन करून आपल्या साहित्यकृतींशी प्रामाणिक राहिले पाहिजे, असे मत…

दर्जेदार आणि सकस साहित्याचा केंद्रबिंदू खेडेच – इंद्रजित भालेराव

शहरी भागात लिहिण्यासारखे काही उरलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातूनच सकस आणि दर्जेदार साहित्य निर्माण होत आहे. शहरातील विद्वानांनी त्याचा अभ्यास…

संबंधित बातम्या