फुले-शाहू-आंबेडकर यांची नावे घेत पुरोगामीत्वाचे ढोल बडवणाऱ्या नेत्यांनी या समाजसुधारकांचे विचार सर्वसामान्यांत पोहोचवण्यासाठी मात्र काहीच प्रयत्न केलेले नाहीत.
‘खेडय़ांवर १९९० नंतर जागतिकीकरणाचे तीव्र परिणाम झाले आहेत. माझ्या ‘बारोमास’ सारख्या कादंबऱ्यांतील खेडे जागतिकीकरणानंतरचे असल्यामुळे माझ्या साहित्याला ग्रामीण साहित्य म्हणावेसे…
लातुरातील शब्दवेल प्रतिष्ठानच्या वतीने कथा, कविता व कादंबरी अशा साहित्यकृतींसाठी दरवर्षी देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन…
‘‘साहित्यामध्ये नेहमीच समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. मात्र समाजाची घडण, उत्क्रांती अर्थातच विज्ञानामुळे झाली आहे. मानवाला विचार करण्याची क्षमता निसर्गदत्त असल्यानेच…
चिंविंचे अप्रकाशित साहित्य प्रकाशनाच्या मार्गावर असून यांतील दोन पुस्तके लवकरच रसिकांच्या हाती पडतील. चिं.वि.यांची नात अलका जोशी- मांडके यांनी याविषयी…
पुस्तक प्रकाशन आणि विक्री व्यवसायात आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या केंद्र शासनाच्या ‘साहित्य अकादमी’तर्फे राष्ट्रीय पुस्तक सप्ताहाच्या निमित्ताने पुस्तक