scorecardresearch

पाकपुरस्कृत दहशतवादाचा भारताला धोका; लोकसभेत एकमताने ठराव

भारताकडून पाकिस्तानला आणि तेथील नागरिकांना कोणताही धोका नाही; मात्र, पाकपुरस्कृत दहशतवादापासून भारताला धोका असल्याचा स्पष्ट शब्दांत इशारा देणारा ठराव बुधवारी…

दहशतवाद संपवल्यावरच पाकिस्तानशी चर्चा करा – व्यंकय्या नायडू

पाकिस्तानने भारतासोबत चर्चा करण्यापूर्वी त्यांच्या भूमीवरील दहशतवादी कारवाया नेस्तनाबूत केल्याच पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतलीच पाहिजे, अशी मागणी भारतीय…

अँटनी यांनी चूक सुधारली, हल्ल्याचा ठपका पाक सैन्यावर

भाजपने सलग दोन दिवस सरकारला धारेवर धरल्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या विशेष दलाने पाच भारतीय जवानांची हत्या केल्याचा निर्वाळा गुरुवारी लोकसभेत संरक्षणमंत्री…

तणाव असूनही मनमोहन सिंग यांना भेटण्यास नवाझ शरीफ आतुर

जम्मू-काश्मीरमधील पूंछ भागात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पाच भारतीय जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला

पूंछमधील हल्ला पाकिस्तानी लष्कराचाच – संरक्षणमंत्र्यांनी चूक सुधारली

पूंछमधील नियंत्रणरेषेवर हल्ला करणारे पाकिस्तानी लष्कराचेच जवान होते, असा खुलासा करणारे निवेदन संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅंटनी यांनी गुरुवारी दुपारी लोकसभेत…

साश्रूपूर्ण नयनांनी शहीद कुंडलिक माने यांना अखेरचा निरोप

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात शहीद झालेले मराठा रेजिमेंटचे कुंडलिक माने यांच्यावर गुरुवारी सकाळी त्यांच्या गावी अत्यंत भावपूर्ण वातावरणात शासकीय…

अँटनींच्या माफीसाठी विरोधक आक्रमक

पूँछ येथे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याविषयी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी संसदेत केलेल्या निवेदनावरून विरोधकांनी बुधवारी…

जवान शहीद होण्यासाठीच असतात – बिहारमधील मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

जवान शहीद होण्यासाठीच लष्करामध्ये भरती होतात, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे ग्रामविकासमंत्री भीमसिंह यांनी गुरुवारी केले.

‘पाकिस्तानला क्लिन चीट देणाऱया अ‍ॅंटनींनी देशाची माफी मागावी’

पूंछमध्ये नियंत्रण रेषेवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराला क्लिन चीट देणाऱया संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅंटनी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी लोकसभेतील…

नापाक हल्ला: भाजपच्या नेत्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

पूंछमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग…

संबंधित बातम्या