निवडणूक जवळ आली की राजकारणी लोकांमध्ये अधिक मिसळायला लागतात. मात्र, त्यांचे हे मिसळणे नैसर्गिक नसले तर त्यावर टीकाही होते.
२०१९ साली देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन काम करण्याची इच्छा बोलून दाखविली होती, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
रोहित पवार म्हणाले, “तुम्हाला ज्या गोष्टी बोलता येत नाहीत, त्या तुम्ही असल्या पाळलेल्या मांजरांकडून बोलून घेताय? हे असलं राजकारण…”
हिना गावित यांच्याभोवती विरोधकांपेक्षा स्वपक्षीय तसेच मित्रपक्षांची नाराजी त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय झाला असून महाविकास आघाडीकडून होणाऱ्या आरोपांपेक्षाही महायुतीअंतर्गत नाराजी दूर…
आदित्यला मुख्यमंत्री करण्याचा शब्द फडणवीस यांनी दिला होता, याबद्दलची वाच्यता उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर आता भाजपा-उबाठा गटात वाकयुद्ध सुरू झाले…
पुढील सहा टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाला प्रयत्न करावे लागणार आहेत.
‘इंडिया’ आघाडीचा ‘इंडी’ असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागले.
पाणी नाही; पण त्याची राज्य आणि केंद्र सरकारला यित्कचितही जाणीव नाही, अशी टीका पवार यांनी केली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांच्या मद्य परवान्यावरून समाजमाध्यमांमध्ये टिप्पणी करायला सुरुवात केली.
बारामतीमधील सर्व संस्था शरद पवार यांनी काढल्या, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत केले होते.
अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसचे उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल करणाऱ्या विशाल पाटील यांना काँग्रेसचा एबी फॉर्म मिळाला नाही.
विरोधकांनी प्रचारादरम्यान सोयाबीन आणि कापसाच्या भावाचा मुद्दा उपस्थित करून केंद्र आणि राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे.