रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या ठाणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात आपणास महायुतीच्या नेत्यांकडून कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही…
लोकसभा निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान होत असून जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय केंद्रातील कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप होत असताना जिल्हा निवडणूक शाखेचा गाफिलपणा…
राज्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील १९ मतदारसंघांमध्ये गुरुवारी होणाऱ्या मतदानात माणिकराव गावित, छगन भुजबळ…
नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेत मुस्लिम समाजाच्या विरोधात सेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे शिवसेना-भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली…