मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे, अंधेरीसारख्या उपनगरापासून विरार, पालघरसारख्या शहरांपर्यंत पर्यायी मार्ग तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेऊन ३,२०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारला जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली…