scorecardresearch

बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, कर्नाटकला विनंती करत म्हणाले “हे उकसवायचं काम…”

बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक, वाद आणखी चिघळण्याची शक्यता

Shambhuraj desai
Maharashtra-Karnataka Border Dispute : आम्ही बेळगाव दौरा रद्द केलेला नाही, तो केवळ पुढे ढकलला आहे – शंभूराज देसाई

“कालपर्यंत आमचा दौरा निश्चित होता, मात्र…”असंही मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं नेमकं कारण.

Shambhuraj desai new
“बेळगाव दौरा अद्याप तरी रद्द केलेला नाही”; मंत्री शंभूराज देसाईंचं विधान!

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याबाबत जो आदेश देतील त्यानुसार आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत, असंही म्हणाले आहेत.

Sattar and dron
शेतकऱ्यांच्या मुलांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार; खरेदीसाठी सबसिडीही मिळणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

राहुरी कृषी विद्यापीठावर सोपवण्यात आली जबाबदारी; बँकेतून कर्जासाठी सरकारकडून मदतही केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

Ashish Shelar
‘सेस’ इमारतीमधील मालकांची दादागिरी संपवली, भाडेकरूंच्या पुनर्विकासाचा मार्ग सरकारी राजमार्गाने मोकळा – आशिष शेलार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाठपुरावा केल्याबद्दल मुंबईकरांच्यावतीने शेलारांनी आभार व्यक्त केले आहेत.

mantralay
कालमर्यादेत नस्ती निकाली काढण्याचे बंधन; सरकारी कार्यालयांत १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली

सर्व कार्यालये ‘ई-ऑफिस’ वापरू लागले की मोबाइलवरदेखील कामकाजाच्या फाइल्स, कागदपत्रे पाहता येतील

Maharashtra Marathi News Live
Maharashtra Breaking News : मंगलप्रभात लोढा यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला- शिवेंद्रसिंहराजे भोसले

Mumbai News Updates : वाचा राज्यभरातील विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी एकाच क्लिकवर

maharastra cabinate descion to give retirement benefits to non tribal employees on reserved post
आरक्षित जागांवरील बिगरआदिवासी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ

अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे ३ हजार ८९८ कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनातील ५० टक्के पदे रिक्त!; प्रतिनियुक्तीचा आयुक्तांचा प्रस्ताव

अन्न व औषधांचे नमुने तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयोगशाळेतही तेवढीच पदे रिक्त आहेत.

sugar-cane-workers
राज्यशासन ऊसदर प्रश्नी शेतकऱ्यांना दिलासा देईल; शेतकरी संघटनांची अपेक्षा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकरी, शेतीप्रेमी असल्याने ते शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतील, असा विश्वास शेतकरी संघटनांना आहे.

संबंधित बातम्या