लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील पोलीसांची गस्त अधिक कडक करण्याचा निर्णय सांगलीत झालेल्या पोलीस अधिकार्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
उच्च शिक्षणात गुणवत्ता, सर्वदूर संधी व समानता येण्यासाठी केंद्राच्या शिक्षा अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्य प्रकल्प संचालनालयाची स्थापना झाली आहे.