तेलंगणामधील सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समिती (बीआरएस) एकीकडे महाराष्ट्रात राजकीय घुसखोरी करीत असून दुसरीकडे त्यांच्या नेतृत्वाखालील तेथील सरकार महाराष्ट्राच्या हद्दीतील…
प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या कार्यप्रणालीवर पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्याने युवक काँग्रेसला दीड वर्षांपूर्वी सुरू झालेले “माझा गाव माझी शाखा” अभियान…
केंद्र सरकारच्या कायद्यानुसार राज्यांनी दिव्यांग सक्षमीकरण कल्याण विभागाला समाज कल्याण विभागापासून स्वतंत्र केले. यामुळे दिव्यांगांच्या पुनर्वसनाला गती मिळणे अपेक्षित आहे.
मराठा आरक्षणाबाबत शासनाची भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणी बाबत माहिती देण्यासाठी मराठा आरक्षण समिती सदस्य या नात्याने उदयनराजे…