scorecardresearch

कविता : वर्षां

विझला वैशाख वणवा, ढगफुटी झाली फार अंतरीच्या अंतर्मनी, उठे लाटांचा सागर

कवितेचं पान : उमाळा

वळवाच्या पावसाची वाट पाही उन्हाळ्यात मळभाच्या तुकडय़ाने झेप घ्यावी उमाळ्यात धगधगत्या अरुणाची भगभगती आग लोळे

स्वर वेध

जगण्याच्या आणि अभिव्यक्तीच्या आपल्या प्रेरणा कोणत्या? असा शोध घेऊ लागलो की दोन मूलभूत अस्तित्वं समोर येतात.

माझं शिक्षण आणि आई

‘मी कविता लिहितेय, आता कुणी मला विचलित करू नका’ असे शब्द त्यांच्या तोंडून वा कृतीतून कधीच उमटले नाहीत.

लोकभावनेचे उद्गाते कवी

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ज्यांना ‘जनकवी’ या उपाधीने गौरविले, त्या पी. सावळाराम यांचे जन्मशताब्दी वर्ष ४ जुलैपासून सुरू झाले. आपल्या तरल, भावपूर्ण…

कौन कहाँ रह जाए..

आत्ता आत्ताच या सदरात ‘परछाईयां’ या काव्यानुवादाची जन्मकथा मी सांगितली. तेव्हाच वाटत होतं की, याच विषयावर आपण पुन्हा एकदा लिहिणार…

पावभाजी

‘आई, मी आज पावभाजी करीन, म्हणाला वरुण बाकीची तयारी, देशील का करून? फ्लॉवर नि कांदा, गाजर, टमाटे

समस्यापूर्ती

अगदी खरं बोलायचं तर काव्यविश्वातला ‘समस्यापूर्ती’ हा काव्यप्रकार मला लहानपणापासून फारसा आवडत नाही. केवळ रसिक म्हणूनही नाही आणि कवी म्हणून…

संबंधित बातम्या