महानोरदादा… जल, जंगल, जमिनीशी जोडलेला कवी पर्यावरण ते राजकारण… असा कष्टाचा, तरीही भावुक प्रवास संपवून, समाजाला निसर्गप्रेमाचा संदेश देऊन गेला हा ‘रानकवी’! ना. धों. महानोरदादांना यादभरी… By मेधा पाटकरUpdated: August 3, 2023 14:31 IST
गुरू अर्चना पालेकर यांचा ‘मदर इंडिया’ पुरस्काराने सन्मान, ४१ वर्षांपासून भरतनाट्यम क्षेत्रात कार्यरत भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJuly 13, 2023 16:54 IST
आजच्या दुर्गदिनी दुर्गसाहित्याचे उत्खनन! ज्येष्ठ साहित्यिक गोनीदा उर्फ गोपाळ नीलकंठ दांडेकर यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच १ जूनला दरवर्षी दुर्गदिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने या… By लोकसत्ता टीमJune 1, 2023 11:02 IST
ग्रंथव्यवहाराची गौरवगाथा केशवराव कोठावळे (२१ मे १९२३ ते ५ मे १९८३) यांनी मराठी साहित्यविश्वावर उमटवलेली नाममुद्रा आज इतक्या वर्षांनंतरही अगदी ठसठशीत आहे. By भानू काळेMay 14, 2023 01:09 IST
बालसाहित्य कशासाठी? शाळांना लागणाऱ्या उन्हाळी सुट्टय़ांच्या निमित्ताने ताज्या मराठी बालसाहित्याची हालहवाल घेण्याचा हा प्रपंच. By लोकसत्ता टीमApril 9, 2023 01:11 IST
साहित्याच्या क्षेत्रातील आगळावेगळा चौकीदार पुस्तके हेच विश्व असलेले रविप्रकाश कुलकर्णी ७१ वर्षांचे होत आहेत. त्यानिमित्त- By लोकसत्ता टीमApril 1, 2023 09:45 IST
आदले । आत्ताचे : नातेगुंत्याची उकल.. ‘सावित्री’मुळे पुढे चर्चेत राहिलेल्या रेगे यांच्या या कादंबरीला तत्कालीन समाजाने फारसे स्वीकारल्याचे दिसत नाही. By लोकसत्ता टीमMarch 19, 2023 01:07 IST
मराठी भाषा दिन ‘२७ फेब्रुवारी’लाच का साजरा केला जातो? जाणून घ्या खरं कारण Marathi Bhasha Din: २०१३ पासून ‘२७ फेब्रुवारी’ हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 27, 2023 14:11 IST
मराठी साहित्यविश्वात नव्या दमाची ऊर्जा; पुस्तक प्रकाशन, विक्री, वितरणात तरुणांचा पुढाकार वाचनाची आवड असलेल्या शरद अष्टेकर यांनी २०१० मध्ये पुस्तक वितरण, प्रदर्शन चंद्रपूरमध्ये सुरू केले. By चिन्मय पाटणकरUpdated: February 27, 2023 12:22 IST
अग्रलेख : संयत, समंजस, संतुलित! न्या. चपळगावकर यांची मांडणी, त्यांनी घेतलेली भूमिका आणि ती मांडण्याची पद्धत हे सारेच सुखावणारे आणि म्हणून स्वागतार्ह. By लोकसत्ता टीमFebruary 6, 2023 03:29 IST
वर्ध्यात साहित्यनगरी सजली; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन; ज्येष्ठ हिंदी कवी डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, डॉ. कुमार विश्वास प्रमुख पाहुणे दिवसभर भरगच्च कार्यक्रम होणार असून यात संमेलनाध्यक्षकांचे भाषण, विविध विषयांवरचे परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, विविध कट्टयांचे उद्घाटन होणार आहे By शफी पठाणFebruary 3, 2023 02:49 IST
प्रवेशद्वारांना नाव थोरामोठय़ांचे की प्रायोजकांचे? वर्धा साहित्य संमेलनाच्या आयोजकांपुढे पेच शहरातील ३१ स्वागत कमानींची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांकडे सोपवण्याचे निश्चित झाले आहे. By प्रशांत देशमुखDecember 17, 2022 05:54 IST
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल