वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेसच्याच आजी माजी नेत्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य लढतीत विद्यमान राष्ट्रवादी कुठेच नसल्याचे चमत्कारीक चित्र पुढे आले आहे.
वांद्रे- वरळी सागरी सेतूवरील प्रवास सोमवार, १ एप्रिलपासून महागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकरवाढीचा निर्णय घेतला आहे.