‘विकेण्ड का वार’मध्ये होस्ट सलमान खानने या प्रकरणावरुन स्पर्धकालाचा चांगलंच फैलावर घेतल्याचं पहायला मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) १० ऑक्टोबरपर्यंत सर्वांना अंतिम संघात बदल करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळेच आजची बैठक महत्वपूर्ण ठरणार
” कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबाबत भाजपाने मोठा गाजावाजा केला. मात्र पंडितांची घरवापसी सोडाच, पण उरलेसुरले पंडितही पलायन करीत आहेत.”
टाटांसोबत हा सौदा करताना सरकारने काही अटी आणि शर्थी ठेवल्या असून यामध्ये अगदी कर्मचाऱ्यांपासून ते पैशांसंदर्भातील सर्व गोष्टींचा समावेश आहे.
टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी केंद्रातील मोदी सरकारचेही आभार मानले असून त्यांनी या व्यवहारासंदर्भातील प्रतिक्रियेची पोस्ट शेअर केलीय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने ‘टाटा’च्या बोलीला मंजूरी दिल्याचं सांगण्यात येत आहे.
सामना संपल्यानंतर जेव्हा चेन्नई सुपर किंग्जचा संघ हॉटेलमध्ये परतला तेव्हा या नव्या जोडप्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.
२ ऑक्टोबर रोजी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कोर्डेलिया क्रूझवर छापा टाकून मोठी कारवाई केली होती.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांनी या कारवाईवरुन भाजपाला इशारा दिलाय.
मुंबईकरांची लोकल ट्रेनसंदर्भातील वेळापत्रकाची गरज ओळखून एका मुंबईकरानेच ते अगदी एका क्लिकवर आणून ठेवलं, त्याच्याच प्रवासाबद्दल…
आयपीएलचे शेवटचे दोन साखळी सामने राहिले असले तरी अंतिम चार संघ आणि त्यांचं स्थान या सामन्यांवर अवलंबून असल्याने ते निर्णयाक…
मुंबई इंडियन्सला अजूनही अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी त्यांना फारच चमत्कारिक कामगिरी करावी लागणार आहे.