सिंचन घोटाळ्यातील बैलगाडीभर पुरावे देण्याच्या मोर्चास पुढच्या महिन्यात २१ ऑक्टोबर रोजी दहा वर्ष पूर्ण होतील. त्याच्या दशकपूर्तीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाच्या…
मराठवाडय़ात विकासाची कामे सुरू झाली असून त्याद्वारे मराठवाडय़ावरचा मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकून आणि दुष्काळी परिस्थितीमध्येही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी…
मोठ्या रक्कमेचे पॅकेज जाहीर करून मराठवाड्यातील जनतेला आपलेसे करण्यावर सरकारने भर दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवसाच्या निमित्ताने आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या राजकारण्यांवर सडकून टीका केली.
येत्या वर्षभरात १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करावयाचे असून कोकणातून समुद्राकडे वाहून जाणारे व गुजरातकडेही वाहून जाणारे अतिरिक्त पाणी मराठवाडय़ासह अवर्षणग्रस्त…
अर्धवट आणि अंमलबजावणी न झालेल्या सर्व निर्णयांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडय़ाच्या विकासासाठी…
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्थेच्या खातेधारकांनी मोर्चा मोठा मोर्चा काढला होता.
एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना टोला लगावताच एकच हशा पिकला
मराठवाड्यासाठी एकूण ५९ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.
आमच्याकडून जर एखादा निर्णय मागे राहिला तर तुम्ही अडीच वर्षे काय माशा मारत होतात का? असाही सवाल देवेंद्र फडणवीस यांनी…
राज्यातील १९४ तालुक्यांत गेल्या चार आठवडय़ांपासून पावसाने दडी मारल्याने शासकीय निकषांनुसार दुष्काळ जाहीर करण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. तर शनिवारी राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.