भारतातील बहुतेक राजकारणी हे गोळ्या घालून ठार मारण्याच्या लायकीचे असल्याचे वादग्रस्त विधान सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केले…
वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील तीन निवृत्त न्यायाधीशांवर शरसंधान करणाऱ्या मरकडेय काटजू यांनी माजी सरन्यायाधीश रमेशचंद्र लाहोटी यांना सहा सवाल विचारत पुन्हा…
न्यायपालिका स्वतंत्र आहे. तिच्या कामात किंवा निर्णयप्रक्रियेत सरकार हस्तक्षेप करत नाही. न्यायपालिकाही सरकारी हस्तक्षेप सहन करत नाही, इत्यादी समजांपुढे प्रश्नचिन्ह…