महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचारी राजकीय वरदहस्त वापरून मोक्याच्या नियुक्त्या मिळवित असल्यामुळे एकाच जागी वर्षानुवर्षे राहतात.
विशेष म्हणजे मुंबईतील भारत डायमंड बोर्सच्या माध्यमातूनच ही मोहीम राबवली जात असून, बाजारातील नव्या व्यावसायिकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट्य…
पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गाला वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी अवजड असा पहिली तुळई (गर्डर) समुद्रात आणण्यात येणार…
गुंफेच्या आजूबाजूला १०० मीटर परिसरात बांधकाम करण्यास मनाई असल्यामुळे प्रकल्पबाधित झालेल्या रहिवाशांचा पुनर्विकास प्रकल्पही रखडला आहे. जोगेश्वरी गुंफेचा विषय प्रलंबित…