कर्जत येथील यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची कागदपत्रे मुंबई विद्यापीठाकडे वेळेत न दिल्यामुळे निकालानंतर आठ महिन्यांनंतरही विद्यार्थी गुणपत्रिका व पदवी…
राजकीय पुढारी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे घेतात. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय नेते मंडळींनी रक्तदान शिबिरांच्या…
भविष्यात मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर दिवसेंदिवस हवा आणि ध्वनिप्रदूषणात वाढ होऊन त्याचे मानवी आरोग्यावर परिणाम…
विनापरवाना रस्त्यावर दुकाने थाटणाऱ्या फेरीवाल्यांसाठीही नियमांच्या चौकटीत बसणारे आणि त्यांची संख्या नियंत्रित करणारे धोरण आखण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई…