scorecardresearch

ठिय्या आंदोलनातून सरकारला इशारा

आताच्या सरकारनेही टोलमुक्तीचा शब्द दिला आहे, तो त्यांनी पाळावा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन.…

महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस दुटप्पीपणाची

भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी अर्ज केला नव्हता. त्यांच्या एकूण कार्याविषयी एवढा आदर वाटत असेल तर राज्यात…

‘सामाजिक समतेसाठी नवा संघर्ष करावा लागणार’

देशातील सत्ताधारी राज्यघटनेला दूर सारून धर्मसंसदेपुढे नतमस्तक होत आहेत. त्यामुळे सामाजिक समतेसाठी पुन्हा नवा संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी कोल्हापुरातून…

पवारांच्या कारकिर्दीतच राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

काँग्रेस व भारतीय जनता पक्ष हे एकमेकांविरोधात लढत असले, तरी दोघेही भांडवलदारांचे हितरक्षक आहेत, अशी टीका करतानाच केंद्रीय कृषिमंत्री शरद…

शरद पाटील योद्धा संशोधक- एन. डी.

कॉम्रेड शरद पाटील हे योद्धा संशोधक असून पारंपरिक व कोणत्याच चळवळींना न पेलणारे असे ते व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी वैचारिक कुस्ती…

विवेक जागृत ठेवा

लोकशाहीप्रधान देशात मतदानाचे महत्त्व नव्याने सांगण्याची गरज नाही. पण आजवरची मतदानाची प्रक्रिया पाहिली तर मतदान ही यांत्रिकता बनली आहे.

टोलविरोधी बंदला सांगलीत प्रतिसाद

सांगली-इस्लामपूर मार्गावर टोल वसुली रद्द करावी, या मागणीसाठी बुधवारी कृती समितीने पुकारलेल्या बंदला सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शेतकऱ्यांचे पाणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पळवले – एन.डी. पाटील

‘‘राज्यातील ५१ धरणांचे शेतीचे पाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संगनमताने पिण्याच्या नावाखाली उद्योगांसाठी पळवले आणि दाखवण्यात आलेले बहुतेक उद्योगही अस्तित्वात नाहीत,’’

टोल आकारणीविरोधात कोल्हापुरात ठिय्या आंदोलन

आयआरबी कंपनीने सुरू केलेल्या टोल आकारणीविरोधात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. टोल रद्द होईपर्यंत लढा सुरू राहणार आहे.

सीमालढय़ाची सुनावणी अंतिम टप्प्यात- एन.डी.

सर्वोच्च न्यायालयात सीमालढय़ाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून तेथे मराठी भाषिकांना निश्चितपणे न्याय मिळणार आहे. तोपर्यंत हा लढा हिमतीने लढला…

ऊस खरेदीच्या किमतीवर साखरेचा भाव का ठरत नाही?- एन. डी. पाटील

साखरेच्या भावावर उसाचा भाव का, असा प्रश्न उपस्थित करून उसाच्या किमतीवर साखरेचा भाव का ठरत नाहीत, याचा जाब शेतकऱ्यांनी सरकारला…

संबंधित बातम्या