मेडिकल चौकातील भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयसमोर काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने…
मंगळवारी झालेल्या बैठकीतअफगाणिस्तानच्या अवस्थेबाबत सखोल चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
केंद्रातील भाजप सरकारमुळे धोक्यात आलेली लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे.
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोंदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
गेली पाच वर्षे मेघालयात संगमा आणि भाजप सरकारममध्ये एकत्र असताना भाजपने संगमा यांच्यावर अगदी वैयक्तिक पातळीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.…
लंडनमध्ये बोलत असताना राहुल गांधी यांनी भाजपावर पुन्हा एकदा टीका केली आहे
नवी मुंबईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यात ते आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाबाबत ही भाष्य केले.
नाना पटोले यांनी भाजपा नेतृत्वावर ईडी कारवाईवरून टीका केली आहे. “मोदी यांची अवस्था डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरा सारखी झाली…
राहुल गांधी केम्ब्रिज विद्यापीठाच्या कुठल्याशा बिझनेस स्कूलमधल्या व्याख्यानात म्हणतात की, भारतातील लोकशाही मृत्युपंथाला लागलेली आहे… पण कुठल्याही लोकशाहीतील सर्वात महत्त्वाची…
“इतके मोठे ‘कॅशकांड’ होऊनही इडी-सीबीआय भूमिगत आहेत”, ठाकरे गटाचं तपास यंत्रणांवर टीकास्र!
खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त येथील गोळीबार मैदानावर आयोजित जाहीर सभेत…
केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याची बाब नऊ नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणली आहे.