राहुल गांधी केम्ब्रिज विद्यापीठाच्या कुठल्याशा बिझनेस स्कूलमधल्या व्याख्यानात म्हणतात की, भारतातील लोकशाही मृत्युपंथाला लागलेली आहे… पण कुठल्याही लोकशाहीतील सर्वात महत्त्वाची…
“इतके मोठे ‘कॅशकांड’ होऊनही इडी-सीबीआय भूमिगत आहेत”, ठाकरे गटाचं तपास यंत्रणांवर टीकास्र!
खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त येथील गोळीबार मैदानावर आयोजित जाहीर सभेत…
केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याची बाब नऊ नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणली आहे.
केंद्रातील तपास यंत्रणांनी कारवाया केलेल्यापैकी कोणी भाजपात गेल्यास त्यांच्यावरील खटले काढण्यात आले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राविषयी विचारलं असात त्यावर प्रतिक्रिया दिली आहे,
मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईचा निषेध करत विरोधी पक्षातील नऊ नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे.
पंतप्रधान मोदी हे अंधभक्तांचे विश्वगुरू आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
‘विविध क्षेत्रांत नाविन्यपूर्ण गुंतवणूक केली जाते, तेव्हा काय काय होऊ शकते,’ याचे हे निदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा होत आहे.
केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी यांनी जे भाषण केलं त्यात त्यांनी भारताची बदनामी केली आहे असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.