येत्या २९ फेब्रुवारीपासून पेटीएम बँकेच्या बहुतांस व्यवहारांवर आरबीआयनं निर्बंध आणले आहेत. त्यामुळे आता खातेदारांच्या खात्यांचं काय होणार? याची चर्चा सुरू…
हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमध्ये अभूतपूर्व असं सत्तानाट्य रंगलं होतं. संख्याबळ असूनही राज्यपाल सत्तास्थापनेसाठी बोलवत नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात…