scorecardresearch

study needed to find if enemies involved in rise of natural disasters says rajnath singh
नैसर्गिक संकटांमागे शत्रूंचा हात? अभ्यासाची गरज असल्याचे राजनाथ सिंह यांचे मत

राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नैसर्गिक संकटे वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

disbursement of funds to the victims of natural calamities
विश्लेषण : नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईस विलंब का?

पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी आणि जून ते ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत तीन शासन निर्णय जाहीर झाले आहेत.

World Tsunami Awareness Day 2023
लाखो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असणारी त्सुनामी नेमकी कशी येते आणि त्यामागची कारणे काय? जाणून घ्या….

World Tsunami Awareness Day 2023 : त्सुनामी नेमकी कशी येते? दरवर्षी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस का साजरा केला जातो?

thane district disaster management authority, how to save people during cyclone
…अशी केली जाणार चक्रीवादळातून नागरिकांची सुटका, ९ नोव्हेंबरला ठाणे जिल्ह्यात रंगीत तालीम; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा उपक्रम

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारे मदत कार्य करता येईल याबाबतची ही रंगीत तालीम असणार आहे.

Maharashtra-Disaster-Reduction
आपत्तीची जोखीम कमी करणे म्हणजे नेमके काय? संयुक्त राष्ट्रांकडून आपत्तीची जोखीम कमी करण्याचा दिवस का साजरा केला जातो?

Disaster risk Reduction Day 2023 : आपत्तीचा धोका ओळखून तो आधीच कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून १९८९ साली…

Sikkim-flash-floods
सिक्कीममध्ये हिमनदी तलाव फुटून १४ मृत्यू, १०२ लोक बेपत्ता; तलाव कसे फुटतात?

सिक्कीमच्या उत्तरेस असलेले दक्षिण ल्होनक सरोवर फुटल्यामुळे सिक्कीमच्या चार जिल्ह्यांत पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सिक्कीममध्ये हाहाकार उडाला. हिमनदी तलावाचा…

District Commissioner Dr Vipin Itankar along with Divisional Commissioner Vijayalakshmi Bidari
नागपूर: अधिकाऱ्यांनी मनात आणले तर काय घडते..जाणून घ्या ‘ई-पंचनाम्याची कमाल !

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करण्यासाठी नागपूर विभागाने प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या ई-पंचनामा प्रयोगामुळे दहा दिवसांत माहिती संकलन शक्य…

ndrf and sdrf
राष्ट्रीय आपत्ती म्हणजे काय? आपत्ती निवारणासाठी निधीचा वापर कसा केला जातो?

नुकत्याच पार पडलेल्या जी-२० परिषदेला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखू हे देखील उपस्थित होते.

Irshalwadi Landslide
पुन्हा इरशाळवाडी होऊ नये म्हणून..

इरशाळवाडीसारखी कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडली की त्यासंदर्भातील सरकारच्या जबाबदारीची चर्चा सुरू होते. सरकार काहीच करत नाही असा अनेकांचा समज असतो.

e panchnama system, implemented nagpur division
नागपूर विभागात लागू केलेली ‘ई-पंचनामा’ प्रणाली काय आहे ?

ई-पंचनाम्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता स्वत: तलाठी शेतकऱ्याच्या बांधावर जातात.

संबंधित बातम्या