scorecardresearch

mumbai High Court refuses to grant bail to Jyoti Jagtap in urban Naxalism case mumbai
शहरी नक्षलवाद प्रकरणी ज्योती जगताप यांना जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

ज्योती जगताप यांच्या विरोधातील आरोप सकृतदर्शनी खरे असल्याची टिपण्णीही न्यायालयाने केली.

Prakash Ambedkar Prof Saibaba
नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपाखाली आधी जन्मठेप, आता निर्दोष मुक्तता, प्रकाश आंबेडकर म्हणाले, “दुर्दैवाने एक टक्के…”

उच्च न्यायालयाने दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक साईबाबांची नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

Fadnvis and Ats
तब्बल १५ लाखांचा इनाम असणाऱ्या नक्षली म्होरक्याच्या मुसक्या आवळणाऱ्या ATS चे फडणवीसांकडून कौतुक, म्हणाले…

झारखंड पोलीस अनेक दिवसांपासून घेत होती शोध; अखेर नालासोपरामधून एटीएसच्या टीमने पकडले

praveen-dixit
नक्षलवाद हा डाव्यांचा विघटनवादी चेहरा ; प्रवीण दीक्षित यांचे मत 

लोकशाहीने वाटचाल करणाऱ्या भारताचा विनाश आणि चीनच्या धोरणांना पाठिंबा देत भारताला विरोध हाच डाव्यांचा कार्यक्रम आहे.

गडचिरोली: नक्षलवाद्यांकडून पोलीस पाटलाची हत्या, ४० ते ५० नक्षलवाद्यांनी केलेलं अपहरण; गोळ्या घालून मृतदेह रस्त्यावर फेकला

काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास ४० ते ५० नक्षलवादी आले आणि पोलीस पाटलांना घेऊन गेले

एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर असतानाच नक्षलवाद्यांकडून २ आदिवासी तरुणांची हत्या

पालकमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच नक्षलवाद्यांनी दोन निरपराध आदिवासी युवकांची हत्या केलीय.

“मिलिंद तेलतुंबडे कायम ३ स्तरीय सुरक्षेत फिरायचा, असं असतानाही…”, नक्षलवाद्यांवरील कारवाईवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईसाठी त्यांचं अभिनंदन करत कौतुक केलंय.

सरकारच्या उद्योगस्नेही धोरणामुळे नक्षलवाद्यांचे लक्ष विस्थापितांकडे

केंद्रातील मोदी सरकारच्या उद्योगस्नेही धोरणामुळे नजीकच्या काळात विस्थापितांच्या संख्येत मोठी वाढ होणार असून

”सनातन’च्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी डाव्यांकडे अख्खा नक्षलवाद’

मारामाऱ्या आणि हल्ले हे केवळ आपल्यालाच करता येतात, अशा भ्रमात सनातन संघटनेने राहू नये

नक्षलवादाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी – डॉ. तायवाडे

आदिवासी भागाप्रमाणेच आता नक्षलवाद शहरी भागातही फोफावू लागला आहे. याबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणणे व त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे…

नक्षलवाद्यांमधील विचार संपला

व्यापारी, ठेकेदारांकडून होणारी गरीब आदिवासींची लूट थांबविण्यासाठी नक्षल चळवळ जन्माला आली. कालांतराने या चळवळीचे रूप बदलले आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×