दररोजच्या जीवनाच्या रणांगणातील लढाई लढत मावळत्या २०१३ वर्षांला निरोप देत नवीन २०१४ वर्षांचे स्वागत करताना सोलापूरकरांनी रक्तदानासारखे विधायक उपक्रम राबविले.
दरवर्षी पावसाळ्यात शरपंजरी पडणाऱ्या डांबरी रस्त्यांमधून ठाणेकरांची मुक्तता व्हावी, यासाठी ठाणे महापालिकेने डांबरऐवजी सीमेंट काँक्रीट आणि यू.टी.डब्लू.टी. पद्धतीने
उगवत्या नव्या वर्षांचे सुरेल स्वागत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने २०१४च्या सुरुवातीलाच ‘सप्तरंग’ उधळण्याचे ठरवले आहे.
महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कॅम्पस प्लेसमेंटला अधिक चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक महाविद्यालयांची कॅम्पस प्लेसमेंट्सची सुरुवात चांगली झाली असून या…