सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासन, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना याप्रकरणी जबाब नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात यथास्थिती ठेवण्याचा…
या स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून दहनासाठी पार्थिव घेऊन येणाऱ्या नागरिकांची अधिक प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या.