scorecardresearch

तब्बल सात वर्षांनंतर कौडगाव बावी टँकरमुक्त!

भर पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा होत असणारे कौडगाव बावी हे जिल्ह्य़ातील एकमेव गाव आता मात्र तब्बल सात वर्षांनी एकदाचे टँकरमुक्त झाले…

दोन महिन्यांची प्रतीक्षा संपवून उस्मानाबादेत पाऊस बरसला

मागील दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आठवडाभरात पावसाने तिसऱ्यांदा हजेरी लावली. लोहारा तालुक्यात सर्वाधिक, तर भूम तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला. पावसाळ्यापूर्वी…

आत्महत्याग्रस्त शेतक ऱ्यांच्या कुटुंबीयांना आपचा दिलासा

नापिकी, डोक्यावरील कर्ज यामुळे आलेल्या आíथक दुष्टचक्रातून आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आम आदमी पक्षाने ठरविले आहे.

महिन्याभराने जेल भरो आंदोलनाचा शरद पवार यांचा सरकारला इशारा

सारं शिवार होरपळून निघालं आहे. ज्याच्याकडून मदतीची अपेक्षा आहे, ते सरकार तोंड फिरवत आहे. आता केवळ मोर्चा काढून भागणार नाही.…

लालूप्रसाद आणि नीतिशकुमार यांच्या पाठीशी शरद पवार

बिहार विधानसभा निवडणुकीत देशातील राजकीय बदलाचा पहिला संकेत नक्की मिळेल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लालूप्रसाद यादव…

तब्बल ३५ वर्षांनंतर शरद पवार रस्त्यावर

तब्बल ३५ वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. शुक्रवारी (दि. १४) उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळप्रश्नी…

गुजरातमध्ये शालेय अभ्यासक्रमातून डॉ. आंबेडकर यांचे पुस्तक काढले

भारताला वैदिक हिंदू राष्ट्र करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातच्या शालेय अभ्यासक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक काढून टाकणे,…

चारा छावण्यांसाठी आपचे धरणे, उपोषणाचा इशारा

जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयावह होत असताना जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील पशुधन जगविणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे.

संबंधित बातम्या