सत्ता मिळाल्याबरोबर भाजपने शिवसेनेशी हिंदुत्वाचे नाते तोडून टाकले. छत्रपती शिवाजीमहाराज कधी दिल्लीसमोर वाकले नाहीत. दिल्लीसमोर वाकायचे नाही ही शिकवण त्यांनी…
शेतीक्षेत्र चिंतेचे नसून चिंतनाचे आहे. शेतकऱ्यांनी मंत्र-तंत्र, कौशल्य, यंत्र व व्यवस्थापन या पंचसूत्रीचा वापर करून उत्पादकतेसह आर्थिक उत्पन्न वाढविले पाहिजे.…
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीआधी जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा ‘कार्यक्रम’ होणार असून, विधानसभेच्या निमित्ताने रंगलेल्या घडामोडी या निवडीमुळे काहीशा थंडावल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत कायदा-सुव्यवस्थेचे उल्लंघन कोणत्याही स्थितीत सहन केले जाणार नाही. पोलीस विभागाने कायदा-सुव्यवस्था अबाधित राखावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस.…
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री बरसलेल्या पावसाने जिल्हय़ात समाधान व्यक्त होत असून, नदी, नाले वाहते झाले आहेत. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली.…
विधानसभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत पार पडल्या. मात्र, पक्षांतर्गत गटबाजी थेट नेत्यांसमोरच उफाळून आली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह…