पहाटे साडेपाच वाजता मेधाताईंचा दिवस सुरू झालेला असतो. कार्यकर्त्यांंशी चर्चा, विचारविनिमय सुरू असतो. गेल्या ३८ वर्षांमध्ये विविध आंदोलनांमधून मेधाताईंनी भरपूर…
राज्यातील दुसऱ्या टप्प्यात आज मतदान होणाऱ्या १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते गोपीनाथ…
‘राणे विरुद्ध सारे’ मुळे संवेदनशील बनलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या काळात हमखास दिसणाऱ्या चाकरमानींवर पोलिसांची सध्या करडी नजर आहे.