scorecardresearch

रात्रीच्या छुप्या प्रचारावर पोलिसांचा जागता पहारा!

लोकसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराची मुदत मंगळवारी संध्याकाळी संपली आणि त्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दिली जाणारी विविध प्रलोभने,

मतदानाचा गोंधळ टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिक मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी घरोघरी जाऊन मतदारांना आपले मतदान केंद्र कोठे आहे,…

आठवले गटाचे कार्यकर्ते नाराज

रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या ठाणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात आपणास महायुतीच्या नेत्यांकडून कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही…

चुरशीच्या लढतींसाठी उत्तर महाराष्ट्र सज्ज

उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात चित्तवेधक लढती होत असून त्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीवर या दिग्गजांची पुढील…

उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांचे भवितव्य एक कोटी पाच लाख मतदारांच्या हाती

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगाव, रावेर आणि नंदुरबार या सहा लोकसभा मतदारसंघात गुरूवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या…

उमेदवारांनी मनमाडमध्ये प्रचार करणे का टाळले?

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपून मतदानाचा दिवस उजाडला तरी नाशिक जिल्ह्यातील ज्या प्रमुख शहरांमध्ये प्रचाराचा कोणताही मागमूस दिसला नाही,

मतदान साहित्य वाटप केंद्रात निष्काळजीपणाचे दर्शन

लोकसभा निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान होत असून जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय केंद्रातील कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप होत असताना जिल्हा निवडणूक शाखेचा गाफिलपणा…

मतदार गळती ; कुलाबा ते शीव दरम्यान साडेसहा लाख मतदार वगळले

निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांमध्ये पडताळणी करून कुलाब्यापासून शीवपर्यंतच्या परिसरातील तब्बल सहा लाख ५४ हजार ३५६ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळली आहेत.

मुंबईतील मतदानाची टक्केवारी वाढणार?

राज्यात पहिल्या दोन टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत १० ते १२ टक्के वाढ झाल्याने मुंबईतील मतदानाचा टक्का किती वाढेल

संबंधित बातम्या