scorecardresearch

कवितेच्या फाळाने पडीक रान पेरायचं आहे..

साहित्य अकादमीचे युवा साहित्य पुरस्कार नुकतेच घोषित झाले. मराठीत या पुरस्काराचा बहुमान औरंगाबादचे कवी वीरा राठोड यांना त्यांच्या ‘सेनं सायी…

…वेगळ्या वाटेवरचा विणकर!

वस्त्रे विणता विणता जीवनाचा गर्भितार्थ समजावून सांगणारे दोहे रचणारे संत कबीर आपल्या सगळ्यांनाच परिचयाचे असतील. वाराणसीच्या अरूंद गल्लीबोळांमध्ये चरितार्थासाठी रेशमी…

सुख दिलं वाटून, दु:ख तेवढं ठेवलं..

अशा मनाला भिडणाऱ्या कविता सादर होत असताना उपस्थितांकडून त्यांना दाद मिळत होती. निमित्त होते येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित…

हवेतील प्रदूषक घटक शोषणारी कविता ; कला व विज्ञानाचा सुरेख संगम

हवा स्वच्छ करणारी पहिली कविता ब्रिटनच्या संशोधकांनी तयार केली आहे. ही कविता किमान २० मोटारींनी केलेले हवा प्रदूषण शोषून घेऊ…

अनिलांची ‘ती’ कविता मुकुलसाठीची..

सकाळी त्यांनी ही कविता मुकुलच्या हातात ठेवली. म्हणाले, ‘मुकी, हे घे. फक्त तुझ्यासाठी..’ महाराष्ट्राच्या या लाडक्या कवीने हे सर्वाग सुंदर…

फुलांना पायदळी तुडवताना काटय़ांना किती जपावं लागतं..

अशा आशयघन संपन्न काव्य पंक्तींव्दारे कवयित्री शारदा गायकवाड यांनी उपस्थितांना अंतर्मूख केले. निमित्त होते येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित…

काळीज दिलंय पोरी तुला गं आंदण..

यांसारख्या नेमक्या शब्दांतून पित्याच्या हृदयातील वात्सल्य, कारुण्य यांचे समग्र दर्शन घडवित रसिकांच्या हृदयाचा ठाव कवी प्रा. विलास पगार यांनी घेतला.

संबंधित बातम्या