शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांचे अर्थशास्त्र आणि अर्थसंकल्प दोन्ही कोलमडून पडले असताना केवळ आश्वासने ,आरोपप्रत्यारोप , घोषणाबाजी यामुळे राजकारण्यांना लोकमान्यता कशी मिळणार?
संसद अथवा विधिमंडळांतले पीठासीन अधिकारी पक्षांचे सदस्यही असतात, त्यामुळेच बिहारच्या सत्तापालटाचा परिणाम राज्यसभा उपसभापतीपदावर होऊ पाहातो… वास्तविक हेच पद निष्पक्षपणे…