scorecardresearch

समाजकारणाला राजकारणाची जोड मिळावी- आदित्य ठाकरे

समाजकारणाला राजकारणाची जोड हवी, त्याशिवाय प्रश्नांची सोडवणूक करता येणार नाही, असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य टाकरे यांनी शनिवारी येथे केले.

द्रोहकालाचे असेही पांथस्थ..

धनशक्ती आणि बाहुबल ही सध्याच्या राजकारणाची नेमकी बलस्थाने आहेत. निवडणुकीचे राजकारण या बळांवरच चालते, हे उघड असे छुपे सत्य असल्याचा…

‘प्रोटोकॉल’ म्हणजे काय रे भाऊ?

स्थानिक नेत्यांच्या कुरघोडीचे दर्शन त्यांना घडले आणि वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या गटबाजीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. ‘प्रोटोकॉल’ कोणी पाळायचा, कसा पाळायचा,…

‘सेना, भाजप, मनसे या तिघांनी मिळून सत्ताधाऱ्यांना दणका द्या’

तुमची तिन्ही पक्षाच्या नगरसेवकांची मिळून होणारी एकोणसत्तर ही संख्या काही कमी नाही. त्यामुळे जेमतेम बहुमत असलेल्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही तिघांनी एकत्र…

कापूस, सोयाबीन दिंडीतून भाजपची राजकीय मशागत

शेतीमालास रास्तभाव मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी लातूर येथून निघालेली शेतकरी ‘पायी िदडी’ सोमवारी औरंगाबाद येथे पोहचणार आहे. प्रामुख्याने बीड लोकसभा…

केंद्रात सत्ता परिवर्तन होणार – आढळराव

केंद्रामध्ये सत्ता परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास खासदार शिवाजीराव आढळराव हे शिरूर तालुक्यातील गावभेटी दौऱ्याकरिता आलेल्या भेटी दरम्यान व्यक्त केला.

शिवसेनेत आ. शिंदे यांच्याविरुद्ध जिल्हाप्रमुख लिंगाडे संघर्ष तीव्र

लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतांना जिल्ह्य़ाच्या मुख्यालयी शिवसेनेत खासदार प्रतापराव जाधव गट विरुद्ध आमदार विजयराज शिंदे गट अशा…

‘अस्वस्थ’ संजोग वाघेरे यांची खासदारकीसाठी मोर्चेबांधणी

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदाची संधी मिळाल्यानंतर २० वर्षांत कोणतेही पद न मिळाल्याने अस्वस्थ असलेले संजोग वाघेरे यांनी आता थेट लोकसभेच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग…

काँग्रेसला गृहीत धरून राष्ट्रवादीचा कारभार – ठाकरे

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार काँग्रेसला गृहीत धरून सुरू असला, तरी त्यांनी काँग्रेसला अशाप्रकारे गृहीत धरू नये – माणिकराव ठाकरे

खास सभेतून सभात्याग; काँग्रेसचा राष्ट्रवादीला धक्का

महापौर पदासाठीची निवडणूक पुढील महिन्यात होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने दबावतंत्राचा वापर सुरू केल्याचे या सभात्यागामुळे स्पष्ट झाले.

लोकसभेच्या जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही – माणिकराव ठाकरे

लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या २२/२६ या जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे त्या घोषणेला काही अर्थ नाही.

संबंधित बातम्या