scorecardresearch

डोंबिवलीत भाजप आमदाराविरोधात गुन्हा

‘बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी येणारे अधिकारी परत कसे जातात ते पाहातोच’, अशी भाषा वापरणारे भाजपचे आमदार रिवद्र चव्हाण यांच्याविरोधात विष्णुनगर पोलीस…

आंबेडकरांची दलित, मुस्लिम, ओबीसी आघाडी स्थापन

लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सोमवारी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दलित, मुस्लिम व ओबीसींचा खास अजेंडा घेऊन…

भुजबळांचे आता ‘गाव तिथे समता परिषद’ अभियान

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ओबीसी समाजाला संघटित करण्याचे प्रयत्न सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी सुरु केले आहेत.…

कर्नाटकात मंत्रिमंडळाचा विस्तार

डागाळलेले नेते मंत्रिमंडळापासून लांबच कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्या शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारातून डागाळलेल्या…

शिर्डी संस्थानवरील नियुक्त्या गुपचूप?

मंत्री, राजकीय नेत्यांचे नातलगांसाठी प्रयत्न शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती गुपचुप करण्याचा डाव सरकार खेळत असले तरी माहिती…

बाळासाहेबांच्या नावाला विरोध नको-आठवले

महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या जागेवर मुंबईकरांसाठी भव्यदिव्य उद्यान उभारण्यात यावे, त्याला नाव कुणाचे द्यायचा याचा सर्वानी मिळून निर्णय करावा, परंतु शिवसेनाप्रमुख…

कुटुंबवत्सल खासदार !

लोकप्रतिनिधींच्या खासगी सचिवपदी सर्रास जवळच्या नातेवाईकांचीच वर्णी आपला राजकीय वारसा कुटुंबातच राहावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी आता संसदेच्या…

लालूप्रसाद – नितीश यांच्यात शाब्दिक धुळवड!

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी‘परिवर्तन महारॅली’दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर बोचरी टीका केली, तर नितीश…

दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी स्मृती इराणींची उमेदवारी?

गेल्या पंधरा वर्षांपासून दिल्लीवर एकछत्री वर्चस्व गाजविणाऱ्या काँग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना शह देण्यासाठी भाजपकडून दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय…

राजकीय पक्षांचे दुर्लक्ष कसे?

‘आयोगाचा औचित्यभंग!’ हा अग्रलेख (१५ मे)वाचला. राखीव जागा भरली नाही तर ती सरकारी कामकाजात रिक्त ठेवावी म्हणून सर्व राजकीय पक्ष…

सावधान, पुढे शरीफ आहेत..

पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी विजयानंतर केलेली वक्तव्ये भारताला आशादायी वाटण्याचे काहीही कारण नाही. अशी वक्तव्ये करण्याची परंपराच आहे…

संबंधित बातम्या