नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संजय राऊत व अजित पवार यांच्यामध्ये राजकीय टोलेबाजीचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं आहे.
राहुल गांधींची कोणती गोष्ट आवडत नाही? असा प्रश्न विचारताच सोनिया गांधी म्हणाल्या…
“…या सगळ्यावर उतारा म्हणून राममंदिराचा उद्घाटन सोहळा भव्य स्वरूपात करून लोकांना गुंग केले!”
मोदी म्हणतात, “तुम्ही आज जे पाहात आहात, ते योजनांचं अंतिम फलित नाही. यापेक्षा खूप मोठं वास्तव सगळ्यात शेवटी…”
Maharashtra Live News Today Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
“नितीश कुमार यांची राजकीय कारकिर्द संपेल की नाही हे मी सांगू शकत नाही. पण त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार हे नक्की आहे.…
रिबेरो म्हणतात, “ख्रिसमसच्या निमित्ताने त्यांनी दिलेला संदेश हा त्यांच्यात घडून आलेल्या हृदयपरिवर्तनामुळे असावा. तसं असेल, तर…”
“वर्षभर झोपेचे सोंग घेतलेल्या मोदी सरकारला ही जाग तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे आली आहे. आता त्यांचे किंचित थरथरलेले कानाचे पडदे…”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, “विरोधकांना त्यांची बाजू मांडण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे. पण या सगळ्या आरोपांची…!”
नितीन गडकरी म्हणाले, “मी नेहमी म्हणतो, ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी. सरकार म्हणजे विषकन्या आहे!”
नितीन गडकरी म्हणतात, “जोपर्यंत जनता जात-पंथ-धर्म-भाषा आणि लिंगाच्या आधारावर मतदान करेल, तोपर्यंत नेतेही…!”
विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या प्रचारावेळी राहुल गांधी यांनी एका रॅलीत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना…