भाजपच्या संकटमोचक मंत्र्यांनी नंदुरबारमध्ये उपस्थित असतानाही मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहून नव्या वादाला तोंड फोडले आहे. शिंदे गट आणि भाजप गटात…
शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांचे अर्थशास्त्र आणि अर्थसंकल्प दोन्ही कोलमडून पडले असताना केवळ आश्वासने ,आरोपप्रत्यारोप , घोषणाबाजी यामुळे राजकारण्यांना लोकमान्यता कशी मिळणार?
दोन वर्षांनंतर दिवाळी निर्बंधमुक्त होत आहे. गणेशोत्सव आणि दसऱ्यापासून इच्छुकांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नाना युक्त्या वापरण्यास सुरुवात झाली आहे.