scorecardresearch

विज्ञानसाहित्याची हानी

दिवंगत प्राध्यापक व लेखक राजशेखर भूसनूरमठ यांचा परिचय करून देणारा व्यक्तिवेध (१४ एप्रिल) त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे मनाला चटका लावून गेला.

दलितांनी भाजपच्या वळचणीस जावे काय?

‘डॉ. आंबेडकर निवासस्थानापाठोपाठ ‘इंदू मिल’चा भाजपला राजकीय लाभ’ या शीर्षकाच्या बातमीत (‘लोकसत्ता’ ६ एप्रिल) एका भाजप नेत्याचा हवाला देऊन असे…

आकसाची शंका यावी, अशी टीका

ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य संमेलनावरचे ओढलेले ताशेरे (लोकसत्ता, ६ एप्रिल) वाचून, नेमाडे यांच्याबद्दल आदर राखूनही भीती व्यक्त…

कुठे केजरीवाल, .. कुठे मोदी!

‘कसेल त्याची जमीन’ या शीर्षकाखालील लेखात केजरीवाल व मोदी यांची केलेली तुलना अप्रस्तुत असून तर्कविसंगत आहे असे वाटते.

खेरांसारखे संशोधक आज अज्ञातच

शरद बेडेकर यांच्या ‘मानव विजय’ लेखमालेतील ‘भगवन्-भक्ती’ (३० मार्च) लेखात गीता व महाभारताच्या संदर्भात दोन परिच्छेद आहेत.

‘स्वतच्या घरातला कचरा’ साफ करणे, हे प्रथमकर्तव्य!

हाजी अली दग्र्यात महिलांना प्रवेशबंदीवरून ‘ते त्यांच्या असहिष्णू स्वभावधर्मानुसारच झाले’ व यावर बुद्धिजिवींची प्रतिक्रिया काय आहे, हा प्रश्न एका पत्रात…

कर्तव्यदक्ष अधिकारी ‘आत्महत्त्या’ करेल का?

‘मृत आयएएस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांचा आत्महत्येचा इशारा’ ही डी. के. रवी यांच्या कुटुंबियांविषयीची बातमी (लोकसत्ता, १९ मार्च) अस्वस्थ करणारी आहे.

मराठा समाजातील बहुसंख्य आर्थिकदृष्टय़ा मागासच

‘थप्पडीचे डोहाळे’ हा अग्रलेख (१८ मार्च) वाचला. सर्वोच्च न्यायालयाने जाट आरक्षणाचा निर्णय रद्द केला, त्यामुळे जाट आरक्षण व मराठा आरक्षण…

गोवंश हत्याबंदीत हिशेब चुकताहेत..

‘दुसरी बाजू’ या दिनेश गुणे यांच्या लेखात (रविवार विशेष, १५ मार्च) ‘महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येसाठी दुग्धोत्पादनास योग्य जेमतेम ३७ हजार…

संबंधित बातम्या