गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने प्रचाराची रणनीती आखली असून, मागील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला काँग्रेसने चांगलीच टक्कर दिली होती.
राज्यात सन २०१४ मध्ये आघाडीचे सरकार कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडले.
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ पदयात्रा ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात येत आहे. ही पदयात्रा येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा…
भाजपची काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा असून, विरोधक संपवायचे म्हणजे लोकशाही संपुष्टात आणण्याला अडथळाच राहणार नसल्याचा त्यांचा अजेंडा आहे.
राहुल गांधी यांच्यावर शरसंधान करीत गुलाम नबी आझाद यांनी गेल्या शुक्रवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.
गुलाबनबी आझाद यांचा राजीनामा ही दुर्दैवी घटना आहे. यापूर्वी कपिल सिब्बल, अश्वनीकुमार, जितेंद्र प्रसाद आदींनी पक्ष सोडला.
पत्रकारपरिषदेत बोलताना राज्य व केंद्र सरकारवरही केली आहे टीका
शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.
धनुष्यबाण आणि ‘शिवसेना’ नावासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान…
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विश्वजीत कदम आंदोलनात सहभागी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई भाजपाचा आनंदोत्सव सुरू असताना फडणवीसांच्या गैरहजेरीवर निशाणा साधला.
“उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह न करता विधीमंडळात येऊन भूमिका मांडायला हवी होती,” पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं स्पष्ट मत