scorecardresearch

मुख्यमंत्र्यांकडून राणेंची मनधरणी

लोकसभा निवडणुकीत मुलाचा झालेला पराभव, मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची खेळी, यामुळे संतप्त झालेल्या व बंडाच्या पवित्र्यात असलेल्या नारायण राणे यांची खुद्द…

फुटकळ

पक्षासाठी काही करावे अशी काँग्रेसमधील एकाही नेत्याची इच्छा नसल्याने त्या पक्षाची कथित कामराज योजना बारगळणारच होती.

पक्षश्रेष्ठींची मुख्यमंत्र्यांना चपराक

लोकसभा निवडणुकीत पक्ष सर्वत्र मार खात असताना नांदेडमधून निवडून येणाऱ्या अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अब्दुल सत्तार आणि दिवंगत…

अमित देशमुख आणि अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश

राज्यातील काँग्रेस नेत्यांमधील कलगीतुऱ्यामुळे रखडलेला काँग्रेस मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार करण्यात आला.राजभवनात आज(सोमवार) सकाळी ९.३० वाजता काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख…

राणे-कदमांचा मुखभंग

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या दणकून झालेल्या पराभवाचे भांडवल करून ‘मुख्यमंत्री हटाओ’चा जोर लावण्याकरिता दिल्लीत गेलेले उद्योगमंत्री नारायण राणे आणि वनमंत्री…

मुख्यमंत्र्यांविरुद्ध मंत्री आक्रमक?

राज्यातील वाढत्या दलित अत्याचारांकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही, अनेकदा विनंती करूनही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची बैठक घेतली जात नाही.

जिल्ह्य़ातील पक्षनेतृत्वाची संघटनेकडे पाठ

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाचे धनी होताच ठाण्यातील ‘नाराज’ काँग्रेस कार्यकर्त्यांना अचानक कंठ फुटला असून पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त शहरात आलेल्या मुख्यमंत्री…

मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री दिल्ली दरबारी दाखल

राज्यातील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर नेतृत्व बदलाची मागणी पुढे आली असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल…

पृथ्वीराजाचा धोरणलकवा

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्यांसंदर्भातील नीतिनियम सांगणारी नियमावली बाजूला ठेवावी या मंत्र्यांच्या आग्रहापुढे पृथ्वीराज चव्हाण मान तुकवण्यास तयार असल्याचे दिसत…

मुख्यमंत्री चव्हाणांचा‘कातडी बचाव’ प्रयत्न

राज्यातील काँग्रेसच्या दारुण पराभवाचे खापर केंद्रातील काँग्रेस सरकारवर फोडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मोकळे झाले असले तरी

पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांनी केंद्रावर फोडले !

केंद्रातील काँग्रेस सरकारच्या विरोधातील राग, महागाई आणि भ्रष्टाचार हे मुद्दे राज्यात काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढून मुख्यमंत्री पृथ्वीराज…

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे भवितव्य दिल्लीच्या हाती

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर राज्य काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहू लागले असले तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×