लोकसभा निवडणुकीत मुलाचा झालेला पराभव, मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची खेळी, यामुळे संतप्त झालेल्या व बंडाच्या पवित्र्यात असलेल्या नारायण राणे यांची खुद्द…
राज्यातील काँग्रेस नेत्यांमधील कलगीतुऱ्यामुळे रखडलेला काँग्रेस मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार करण्यात आला.राजभवनात आज(सोमवार) सकाळी ९.३० वाजता काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख…
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या दणकून झालेल्या पराभवाचे भांडवल करून ‘मुख्यमंत्री हटाओ’चा जोर लावण्याकरिता दिल्लीत गेलेले उद्योगमंत्री नारायण राणे आणि वनमंत्री…
राज्यातील वाढत्या दलित अत्याचारांकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही, अनेकदा विनंती करूनही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची बैठक घेतली जात नाही.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाचे धनी होताच ठाण्यातील ‘नाराज’ काँग्रेस कार्यकर्त्यांना अचानक कंठ फुटला असून पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त शहरात आलेल्या मुख्यमंत्री…
राज्यातील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर नेतृत्व बदलाची मागणी पुढे आली असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल…
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्यांसंदर्भातील नीतिनियम सांगणारी नियमावली बाजूला ठेवावी या मंत्र्यांच्या आग्रहापुढे पृथ्वीराज चव्हाण मान तुकवण्यास तयार असल्याचे दिसत…
केंद्रातील काँग्रेस सरकारच्या विरोधातील राग, महागाई आणि भ्रष्टाचार हे मुद्दे राज्यात काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढून मुख्यमंत्री पृथ्वीराज…