scorecardresearch

पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांनी केंद्रावर फोडले !

केंद्रातील काँग्रेस सरकारच्या विरोधातील राग, महागाई आणि भ्रष्टाचार हे मुद्दे राज्यात काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढून मुख्यमंत्री पृथ्वीराज…

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे भवितव्य दिल्लीच्या हाती

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर राज्य काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहू लागले असले तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष

पुणे, पिंपरीतील माणिकराव समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मणिकराव ठाकरे यांचे समर्थक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत आक्रमक झाले असून, पुण्यात ठाकरे समर्थक नगरसेवक दीपक मानकर यांनी रविवारी…

पृथ्वीराज धोक्यात

पक्षश्रेष्ठींच्या जवळचे म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उघडपणे बोलण्याचे टाळणाऱ्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीतील निकालावरून संधी मिळताच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उघड…

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- दीपक मानकर

निवडणुकीतल्या दारुण पराभवामुळे काँग्रेसला प्रचंड धक्का बसला आहे. सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात कमी जागा अशी केविलवाणी अवस्था राज्यात काँग्रेसची…

गारपीटग्रस्त पिकांच्या यादीत आता हापूस आंबाही – मुख्यमंत्री

राज्यातील गारपीटग्रस्त पिकांच्या यादीत आता आंब्याचाही समावेश करण्यात येईल, अशी माहिती देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोकणातील वादळी पावसाचा फटका…

बॅटरी आणि रेंज

येत्या १६ तारखेला १६ मे आहे, हे काय आम्हास माहीत नाही? तरीही राहून राहून मनात असा गब्बरसिंगी सवाल येतोच, की-…

‘राज्य शासनाची संकेतस्थळे अद्ययावत राखणार’

प्रशासनात सुव्यवस्था आणि पारदर्शकता निर्माण होण्यासाठी तसेच प्रशासकीय माहिती अद्ययावत स्वरूपात जनतेसाठी उपलब्ध व्हावी यासाठी अनेक संकेत स्थळे उपलब्ध आहेत.

‘काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांचे पाय खेचतात ’

विरोधकांचे आव्हान नसल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांचे पाय खेचतात, पण जेव्हा विरोधकांचे आव्हान उभे ठाकते तेव्हा मात्र उभयतांमध्ये चांगला समन्वय असतो,…

पृथ्वीराज चव्हाणांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱयांना उत्तरे द्यावीत- मोदी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी माझ्यावर टीका करण्यात वेळ वाया घालविण्यापेक्षा राज्यातील शेतकऱयांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत असे प्रत्युत्तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र…

टोलनाके बंद करण्याचे आश्वासन राज ठाकरेंना दिलेले नाही – मुख्यमंत्री

राज्यातील काही टोलनाके बंद करण्याचे कोणतेही आश्वासन मी राज ठाकरे यांना दिलेले नाही. त्यांना आश्वासन द्यायला ते काही आमदार, खासदार…

लक्ष असू द्या ‘बाबा’जी..!

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी असली तरी अनेक ठिकाणी आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे.

संबंधित बातम्या